व्यापार

news
व्यापार

MRF कंपनीच्या शेअरची किंमत 1.50 लाखांवर

देशातील सर्वात महाग स्टॉक MRFने बुधवारी ट्रेडिंग दरम्यान 10 टक्क्यांनी वाढ नोंदवून 1.50 लाख रुपयांचा टप्पा गाठला आहे. पहिल्यांदाच देशातील कोणत्याही शेअरची किंमत दीड लाखांपर्यंत पोहोचली आहे. मात्र नंतर शेअर 1.11 टक्क्यांच्या घसरणीसह 134969.45 रुपयांवर बंद झाला. गेल्या वर्षी जूनमध्ये एमआरएफ कंपनीच्या शेअरची किंमत 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचली होती....


news
व्यापार

मुकेश अंबानी विकतायत आपल्या ताफ्यातील 'ही' कंपनी; 2.2 कोटी डॉलर्सच्या करारावर मोहोर!

मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी: मुंबई : मुकेश अंबानी त्यांच्या साम्राज्यातील एक कंपनी विकणार आहे. अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज  लिमिटेडनं आपली एक कंपनी विकण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या घोषणेनंतर मार्केटमध्येही चर्चांना उधाण आलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वतीनं देण्यात आलेल्या...


news
व्यापार

टाटा मोटर्सचे मार्केट कॅप ₹3 लाख कोटींच्या पुढे, शेअरनेही नवा उच्चांक गाठला

टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकमध्ये गेल्या सहा महिन्यांत 32.84% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. जर आपण एका वर्षाबद्दल बोललो तर कंपनीने 98.93% परतावा दिला आहे. टाटा समूहाच्या सहा कंपन्यांमध्ये टीसीएसचे बाजार भांडवल सर्वाधिक आहे. बीएसईनुसार, 16 जानेवारीपर्यंत कंपनीचे मार्केट कॅप 14 लाख कोटी रुपये आहे. तर टायटनचे मार्केट कॅप 3.41 लाख कोटी रुपये...


news
व्यापार

भारतासाठी टेस्लाचा 30 अब्ज डॉलर्सचा प्लान; प्लांट, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरही निर्मिती करणार

जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार (Electric Vehicle) निर्माती कंपनी टेस्लानं (Tesla) भारतात गुंतवणुकीसाठी सुमारे 30 अब्ज डॉलर्स योजना तयार केली आहे. यासंदर्भात कंपनीची चर्चा सकारात्मक दिशेनं सुरू आहे. टेस्लानं भारतासाठी 5 वर्षांची गुंतवणूक योजना तयार केली आहे. केंद्र सरकारचं नवं ईव्ही धोरण लवकरच येणार असल्याची चर्चा आहे. टेस्ला सध्या नवं धोरण जाहीर...


news
व्यापार

राम मंदिराचा देशभर उत्साह, देशात होणार 1 लाख कोटींचा व्यवसाय

अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. यामुळं संपूर्ण देशात उत्सवाचं वातावरण आहे. दरम्यान, याबाबत देशातील व्यावसायिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशात 1 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याचा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया...


news
व्यापार

फेब्रुवारीमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या! 'इतके' दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

फेब्रुवारी महिन्यात एक किंवा दोन नाही तर 14 दिवस बँकांना सुट्ट्या आहेत. फेब्रुवारीमध्ये सण आणि आठवड्याच्या सुट्ट्या यामुळे नऊ दिवस बँका बंद राहणार आहे. दरम्यान, यंदा लीप वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतील. काही राज्यांमध्ये 14 दिवस बँका बंद म्हणजे फक्त 15 दिवस बँकांचं कामकाज सुरु राहील. त्यामुळे बँकांची काम करण्याआधी...


news
व्यापार

अलीकडेच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ताज मिळविलेल्या अब्जाधीश गौतम अदानी यांनी बुधवारी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये गुजरातमध्ये 2 ट्रिलियन रुपयांहून अधिक गुंतवणूकीची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना, अदानी यांनी त्यांच्या विलक्षण दूरदृष्टीबद्दल त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वाक्षऱ्या, भव्य महत्त्वाकांक्षा, सूक्ष्म प्रशासन आणि निर्दोष अंमलबजावणीचे कौतुक केले. “तुम्ही भविष्य सांगू शकत नाही, तुम्ही ते घडवता”, अदानी म्हणाले की त्यांनी भारताला जगातील सर्वात वेगाने...


news
व्यापार

“पंतप्रधानांचा सन्मान राहिला पाहिजे तसा राज्याराज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही राहिला पाहिजे”; शिवसेनेचा भाजपाला इशारा

भाजपा नेते तेजिंदरपाल बग्गा यांच्या अटकेवरून गुरुवारी आम आदमी पक्ष आणि भाजपा यांच्यामध्ये रणकंदन माजले होते. बग्गा हे भाजपाच्या युवा शाखेचे नेते आहेत आणि पक्षाचे दिल्ली प्रवक्तेही आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर असून पंजाब पोलिसांनी शुक्रवारी सकाळी त्यांना अटक केली होती. त्यानंतर...


news
व्यापार

सर्वसामान्यांना आणखी एक झटका; घरगुती LPG सिलिंडरचे भाव पुन्हा वाढले

LPG Price Hike: देशातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार आहे. कारण आता घरगुती सिलेंडरचे (Domestic Gas Cylinder) भाव ५० रुपयांनी महाग झाले आहेत. शनिवारी तेल कंपन्यांद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरचा (LPG Gas Cylinder) भाव ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. यासोबतच आता मुंबईत १४.२ किलोंचा सिलेंडर ९९९.५० म्हणजेच जवळपास १००० रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीतही...


news
व्यापार

पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याआधीच शाहबाझ शरीफ काश्मीरबद्दल बरळले; म्हणे, “भारतासोबत शांततापूर्ण संबंध हवेत पण…”

पाकिस्तानमधील सत्तापालट निश्चित झाल्यानंतर विरोधी आघाडीच्या संयुक्त बैठकीत शाहबाझ शरीफ यांचे नाव पंतप्रधान पदासाठी निश्चित करण्यात आल्यानंतर त्यांनी पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केलाय. आज पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र शाहबाझ शरीफ यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आणि पंतप्रधानपदी विराजमान...