तंत्रज्ञान

news
तंत्रज्ञान

FASTag यूजर्ससाठी अत्यंत महत्वाची बातमी, याच महिन्यात करा हे काम, अन्यथा महागात पडेल!

रस्त्यावर वाहन चालवताना टोल टॅक्स भरणे आवश्यक असते. अनेकदा टोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा असतात. त्यामुळे टोल भरण्यासाठी FASTag वापरले जाते. वाहनावर FASTag असल्यावर तो स्टिकर स्कॅन होऊन टोल आपोआप बँक अकाउंटमधून कट होतो. परंतु आता FASTag युजर्संना केवायसी करणे महत्त्वाचे आहे. तुम्हीही FASTag वापरत असाल तर तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य आहे. यासाठी...


news
तंत्रज्ञान

चिखलीच्या जनसेविका सौ. शितलताई जितेंद्र यादव सकाळ वृत्तसमुहाच्या “Idols of Maharashtra 2022” या पुरस्काराने सन्मानित.

चिखली : परिसरात अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करत असणारे चिखली गावाचे युवा नेते श्री जितेंद्र यादव व त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत समाज कार्य करणाऱ्या सौ. शीतल ताई यादव यांच्या सामाजिक कार्याची दाखल घेत सकाळ समूहाने त्यांचा Idols of Maharashtra 2022” या पुरस्कार देऊन सन्मान केला. यादव कुटुंब हे गेली अनेक वर्ष चिखली गावात व आजूबाजूच्या परिसरात सामाजिक...


news
तंत्रज्ञान

१२वी च्या विद्यार्थ्यांना दिलासा! पेपर फुटलेला नाही; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण

मुंबईत महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली होती. काही विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये प्रश्नपत्रिका आढळली असून ते परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले होते. त्यानंतर विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केल्याचं वृत्त होतं. मात्र, रसायनशात्राचा पेपर फुटला नाही, या...


news
तंत्रज्ञान

शनिवार-रविवारी केवळ विद्युत बस धावणार

नवी मुंबई : नवी मुंबई परिवहन उपक्रमास होणारा तोटा कमी करण्याच्या दृष्टीने विद्युत बसगाडय़ांचा वापर वाढवून इंधन खर्चात कपात करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्याअनुषंगाने एनएमएमटीने आठवडय़ाअखेरीस शनिवारी आणि रविवारी शून्य इंधन दिवस ठरविले आहेत. या दोन दिवसांत केवळ विद्युत बस सेवेत ठेवून, इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी तसेच...


news
तंत्रज्ञान

पूर्वी फक्त भूमिपूजन, आता प्रकल्पपूर्तीही ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका

पुणे : याआधी प्रकल्पांचे भूमिपूजन व्हायचे, पण उद्घाटन केव्हा होणार, हे अनिश्चित असायच़े  आता मात्र प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत, हा संदेश पुणे मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनामुळे जनतेत पोहोचला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेस राजवटीवर नाव न घेता टीका केली. प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी पीएम...


news
तंत्रज्ञान

आंबेघर दुर्घटनेची मन हेलावून टाकणारी बातमी, 8 महिन्याचं बाळ अजूनही ढिगाराखाली

सातारा, 2६ जुलै : सातारा जिल्ह्यात (Satara District) झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू (40 dead) झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून (Administration) जाहीर करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे (rains) बचावकार्यात अडथळे येत असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. सातारा जिल्ह्यात एकाचवेळी झालेलं भूस्खलन, त्यानंतर झालेली...