news-details
राजकारण

कोकणात उपाययोजनेसाठी 3 हजार 700 कोटींचे पॅकेज, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

कोकणात उपाययोजनेसाठी 3 हजार 700 कोटींचे पॅकेज, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

रत्नागिरी, 25 जुलै: रायगड (Raigad) आणि रत्नागिरीत (Ratnagiri) झालेल्या अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण (Flood due to heavy rain in Konkan) झाली. या महापुराच्या संकटात दरड सुद्धा कोसळण्याच्या (Landslide in Konkan) घटना घडल्या आणि अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. कधी चक्रीवादळ, कधी पूर तर कधी दरड कोसळण्याच्या घटना यामुळे कोकणी माणूस नेहमीच संकटात सापडत असतो. कोकणवासियांवरचे हे संकट कायमस्वरूपी टाळण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments